ऐतिहासिक वारसा स्थळः- रायगड किल्ला

ऐतिहासिक वारसा स्थळः- रायगड किल्ला 150 150 aces

ऐतिहासिक वारसा स्थळः- रायगड किल्ला

प्रा. डॉ. प्रज्ञा भा.
कामडी नगर परिषद शिवाजी महाविद्यालय मोवाड.

प्रा. सुनिता विनायक खोब्रागडे
कामडी नगर परिषद शिवाजी महाविद्यालय मोवाड.

Published in 31 Dec 2025
Abstract

रायगड ककल्ला हा महाराष्ट्रातील एक प्रकसध्द ऐकतहाकसक ककल्ला नसून तो मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इकतहास प्रशासन आकण स्वराज्याांचे स्वप्न आहे. छत्रपती कशवाजी महाराजाांनी या गडाला आपल्या राजधानीच्या दजा कदला आकण येथूनच स्वराज्याचा कारभार चालवला इ.स. 1974 मध्येयेथूनच महाराजाचा राज्यकभषेक झाला. ज्यामुळे या गडाला अनमोल ऐकतहाकसक महत्व प्राप्त झाले या गडावर राजेशाही इमारती बाजारपेठा, पाण्याचेटाकी आकण ऐकतहाकसक वास्तूआहेत. जेआजही मराठा सम्राज्याची आठवण करुन देतात आकण त्याांच्या इकतहास अनुभव शकतात. रायगड ककल्लाला पूवी रायरी म्हणून
ओळखलेजात असेया कठकाणी राजदरबार कहरकणी, बुरूज, टकमकटोक, आकण महाराजाांची समाधी या सारखी प्रमुख आकषषणेआहे. आज पयषटक रोपवेनेसहजपणेगडावर जाऊ शकतात. कशवाजी महाराजाांनी
1956 मध्येहा ककल्ला जजकला आकण त्याांचेनाव रायगड ठेवलेया राजगडाला गडाचा राजा म्हणतात, कारण तो उांच दुगषम आकण सामाकजक दृष्ट्टया महत्वाचा आहे. जो सह्याद्रीच्या राांगेत बसलेला आहे. छत्रपती कशवाजी महाराराांची ती पकहली राजधानी होती. कतथेत्याांनी राज्याची सुत्रेहलकवलेमोकहमा आखल्या आकण राज्याचा खकजना ठेवला. त्यामुळे त्याांचे ऐकतहाकसक आकण प्रशासकीय महत्व खुप मोठे आहे. राजगड
ककल्ला हा के वळ ककल्ला नसून स्वराज्याचा प्रतीक आहे.